अध्यात्म ही विद्यांची विद्या आहे. अध्यात्मविचाराचा परिघ जितका विस्तीर्ण करू शकतो, तितका तो विस्तीर्ण होतो. अध्यात्माचा सैद्धांतिक विचार हा गहन होत जातो. आपल्याला अध्यात्माचा अर्थ साधायचा आहे. रोजचे जगणे हे विवेकाधिष्ठित केले की ते अध्यात्ममार्गी होते.
↧